कांदा दरा बाबत सरकारचा मोठा निर्णय. या केंद्रावर मिळणार 35 रुपये किलो न कांदा.
सामान्य ग्राहकाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणारा म्हणजे महागाई. शहरी भागामध्ये कांद्याचा दर दिवशी वाढत असताना सरकारने त्यावर पावले उचलायला सुरुवात केली आहे कांदा दरावा काय बाहेर जाऊ नये म्हणून सरकार मोठी पावले उचलणार आहे. सामान्य लोकांना स्वच्छ दरामध्ये कांदा उपलब्ध व्हावा यासाठी अन्न व सार्वजनिक वितरण प्रणाली च्या माध्यमातून स्वतः दरात कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे. मोबाईल वाहनाद्वारे ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून दिला जाईल या वाहनांना मंत्री प्रल्हाद जोशी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
सण असुदे दिवसांमध्ये कांदा दरा सातत्याने वाढ होत असून ते आवक मध्ये आणण्यासाठी सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे शरीरामध्येच कांदा हा ₹60 kg ने ग्राहकांना मिळत आहे. कांद्याच्या यावर त्या दराचा परिणाम हा सामान्य ग्राहकावर पडू नये याबाबत सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. यावर उपाय म्हणून सरकार 5 सप्टेंबर पासून 30 रुपये किलोंनी कांदा ग्राहकापर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळे ग्राहक हे 30 रुपये अशा स्वस्त दराने कांदा खरेदी करू शकणार आहेत.
स्वस्त दराने विकला जाणारा कांदा हा नाफेडच्या माध्यमातून विकला जाणार आहे भारताचे अन्न ग्राहक आणि सार्वजनिक वितरण प्रणाली मंत्री प्रल्हाद जोशी हे नाफेडच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. हा कांदा मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत पोहोचण्यात येईल. दिल्लीचा विचार करायचा झाला तर दिल्लीमध्ये 38 केंद्र यासाठी तयार केली जाणार आहेत. कृषी भवन, येऊ तसेच राजीव आणि मेट्रो चौक अशा विविध केंद्रावर हा कांदा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
35 रुपये किलोने मिळणार कांदा
सरकारला स्वतः विक्री करण्याचा उद्देश हाच आहे की स्थानिक आवके मध्ये सुधार करणे आणि कांद्याच्या किमती नियंत्रित करणे हाच आहे. सध्या कांदा हा पूर्ण भारतात तसे दिल्लीमध्ये सुद्धा 60 रुपये किलोच्या दराने मिळत असून यामुळे सामान्य ग्राहकाच्या खिशाला महागायची चटके बसत आहेत. परंतु नाफेडपाशी मध्य प्रदेशांनी महाराष्ट्रातून खरेदी केलेला बफर स्टॉक कांदा उपलब्ध असून आज कांदा पुन्हा ग्राहकापर्यंत पोहोचवला जाणार आहे त्याचा दर 30 रुपये असा असणार आहे त्यामुळे सामान्य ग्राहकांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी सुद्धा कांद्याच्या दरात नियंत्रण ठेवण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. सामान्य ग्राहकापर्यंत कांदा हा सरकारने नाफेडच्या माध्यमातून पोचवला होता.