चुकून दुसऱ्याच्या बॅंक खात्यात पैसे गेले असतील तर कसे मिळणार रिटर्न
Digital India today:भारताचे पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया ची घोषणा केल्यापासून भारतात डिजिटल व्यवहार वाढले आहेत.डिजिटल व्यवहारामुळे पैसे देणे आणि घेणे खूप च सोपे झाले आहे.जागेवर बसून एका क्लिकवर पैसे पाठवू ही शकतो आणि मागवू ही शकतो.परंतू हे व्यवहार जितके सरळ आहेत तितके सावधगिरीचे देखील आहेत.
एखादा नंबर जर चुकला तर पैसे चुकीच्या खात्यात जाऊ शकतात.अशी अनेक उदाहरणे घडली आहेत.पैशाशी निगडित प्रकार घडल्याने लोकांची खूपच परेशानी होत असते.खरी माहिती नसल्याने लोकांना अडचणींना सामोरे जावे लागते.लोकांना बॅंकेच्या चकरा माराव्या लागतात.तुमच्याकडून जर असं चुकून दुसऱ्याच्या बॅंक खात्यात पैसे ट्रान्स्फर झाले असतील तर त्यावेळी काय प्रक्रिया करायची असते.ते या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
आजच्या काळात ही पैसे अकाउंट नंबरच्या बरोबर यूपीआय आयडी च माध्यमातून देखील पाठवले जातात. परंतु घाई घाईत चुकीचा अकाउंट नंबर किंवा यूपीआय आयडी ला पैसे ट्रान्स्फर होतात त्यावेळी खूपच मनस्ताप सहन करावा लागतो.शक्यतो बॅंक अकाउंट नंबर चुकल्यावर असे प्रकार घडत असतात.आनलाईन व्यवहारात यांचे खूपच महत्त्व आहेजर तुमच्या कडून अशी चूक घडली असेल तर प्रथम तुम्हाला यांची माहिती बॅंकेला द्यावी लागते.
तुमचे पैसे असे परत मिळतील
बँकींग च्या कामात आपल्याला खूपच सावधगिरी बाळगावी लागते.पैसे ट्रान्स्फर करताना तुम्हाला एकदा अकाउंट नंबर आणि IFSC code यांची खात्री करून च करावे.जर तुमच्याकडून दुसऱ्या अकाउंट ला पैसे ट्रान्स्फर झाले असतील तर तुम्हाला transaction ID आणि बँक अकाऊंट ची माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या कडून अशी चूक झाली असेल तर त्याला बॅंक जबाबदार असणार नाही.हे पहिल्यांदा माहिती पाहिजे.परंतू कही घटनांमध्ये बॅंक तुम्हाला मदत मिळू शकते.तुम्हाला पहिल्यांदा अशा व्यवहाराची माहिती देणे अनिवार्य आहे.बॅंकेकडून तुम्हाला शक्य तितकी मदत मिळू शकते.तुमचे पैसे ज्याच्या अकाउंट मध्ये गेले असतील त्यांच्यावर सुद्धा अवलंबून असते.तो व्यक्ती जर पैसे परत देत नसतील तर तुम्हाला कायदेशीर मदत घ्यावी लागेल.
ज्या व्यक्ती घ्या अकाउंट मध्ये पैसे गेले असतील त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता.त्याने जर पैसे रिटर्न करण्यास नकार दिला तर तुम्ही कायद्याची मदत घेऊ शकता. आरबीआयच्या निर्देशानुसार हजार दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये पैसे गेले असतील तर ते माघारी रिटर्न करणे ही अनिवार्य असते. जर पैसे रिटर्न नाही केले तर ते नियमाचे उल्लंघनाशी त्यासाठी तुम्हाला सजादेखील होऊ शकते. म्हणून तुम्ही कायद्याची मदत घेऊन कायदेशीर रित्या कारवाईकरण त्या व्यक्तीकडून पैसे रिटर्न घेऊ शकता.
हे नियम पाळा
आजच्या डिजिटल युगामध्ये व्यवहार करताना छोटे छोटे सुरुवातीला छोटे छोटे व्यवहार करून बघा. सुरुवातीला संबंधित व्यक्तीच्या अकाउंटवर एक रुपया पाठवून बघा त्याला एक रुपया गेल्यानंतरच खात्री करून तुमची निर्धारित रक्कम पाठवू शकता
वरील सर्व माहिती तुमच्या माहितीसाठी विविध स्वतःकडून गोळा केलेली केलेली आहे तुम्ही देखील अशा विविध माध्यमातून खात्री करूनच डिजिटल पेमेंटचा आधार घ्या आणि बसून एक पासून बचाव करा.