Ladaki Bahin Update: लाडकी बहिण योजनेंतर्गत मिळणार 4000 रुपये.

Ladaki Bahin Update: लाडकी बहिण योजनेंतर्गत मिळणार 4000 रुपये.

Ladki bahana update महाराष्ट्र राज्यामधील आतापर्यंत सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडके बहिण योजना. दोन-तीन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली होती. आतापर्यंत या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच विरोधी पक्षातील सर्व लोक घाबरलेल्या स्थितीमध्ये आहेत असा आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केला आहे.

अशातच मुख्यमंत्र्यांनी एक स्पष्ट केले आहे की ही योजना कधीही थांबणार नाही उलट या योजनेमध्ये निवडणुकीनंतर वाढ होणार आहे. मासिक दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला प्रत्येक बहिणीच्या खात्यावर पडत राहणार आहेत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Ladki bahan update सामान्य गरीब महिलांच्या या तुफान प्रतिसादामुळे विपक्षातील लोक काही घाबरलेले आहे स्थितीमध्ये आहेत. असा आरोप एकनाथरावजी शिंदे यांनी विरोधी पक्षावर केला आहे. यावर त्यांनी असेही म्हटले की महायुती सरकारला महिलांनी मजबूत करावे यामुळे मासिक चार हजार रुपये त्यांना वाढीव म्हणून मिळत राहतील. त्याने स्पष्ट संकेत दिले आहे की पुढे माहिती सरकार जर आले तर त्यांना मासिक 4000 पर्यंत वाढ निश्चित करण्यात येईल.

मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ मध्ये एका कार्यक्रमांमध्ये या गोष्टी बोलल्या आहेत. या कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील उपस्थित होते. त्यांनी असेही सांगितले की ही योजना फक्त मते मिळवण्यासाठी नाहीतर महिलांप्रती एक कर्तव्याचे भावना किंवा महिलांचा सर्वांगीण पद्धतीने आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने ही योजना चालू केली आहे.

पुढे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी असेही म्हटले की या योजनेमुळे विरोधी पक्षातील लोक घाबरलेल्या स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे यावर ते सतत टीका करत आहेत. त्यांनी असेही आवाहन केले की जर या योजनेचा चार हजार रुपये पर्यंत वाढ करायची असेल तर त्यांनी महायुतीला मजबूत करावे.

या योजनेद्वारे 21 ते 65 वयापर्यंत च सर्व महिलांना मासिक दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा होत आहेत. कुठे येऊ दे मला नाही याचा लाभ मिळत आहे आणि पुढेही मिळणार आहे.

पुढे त्यांनी विविध पक्षावर निशाणा साधत असे म्हटले की काँग्रेस जर  सत्त तर या योजनेद्वारे निर्णय रक्कम दीड दीड हजार न मिळता ती महिलांना चारशे रुपये फक्त हातात शिल्लक राहिले असतील. आपले सरकार हे महिलांना सशक्त आणि लखपती करण्याच्या उद्देशाने पावले टाकत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे देखील म्हटले की विरोधी पक्ष  म्हणत होते की दहा टक्के महिलांना सुद्धा याचा लाभ मिळणार नाही परंतु आतापर्यंत दीड कोटी इतक्या महिलांना याचा लाभ मिळाला आहे. महिलांना आर्थिक विकास सुरक्षित करण्यासाठीच ही योजना माहिती सरकारने आणलेली आहे असेही पुढे त्यांनी म्हटले

लवकरच या योजनेची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे त्या दिशेने चर्चा सुरू आहे असेही मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या सभेमध्ये वक्तव्य केले आहे. महिलांचा सन्मान हे या सरकारचे प्राथमिक उद्देश आहे.

Leave a Comment